शालेय मंत्रिमंडळ निवडणूक व शपथविधी

02 Jul 2025 11:21:31
शालेय मंत्रिमंडळ निवडणूक व शपथविधी: आपला भारत देश लोकशाही प्रधान देश आहे. आणि लोक शाही मध्ये देशातील प्रत्येक नागरिकांच्या मताला महत्व असते. देशाचा भावी नागरिक म्हणून विद्यार्थिनीना मतदानाचा हक्क, कर्तव्य व त्याप्रती असणारी आपली जबाबदारी याची ओळख व्हावी या हेतूने शाळेत दरवर्षी मतदानाद्वारे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेवून शपथविधी घेण्यात येतो.याद्वारे
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, लोकशाही मूल्यांची ओळख करून देणे, स्वयंशिस्त व संघटनशक्ती वाढवणे, , विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, विद्यालयीन कामकाजात सक्रिय सहभाग, सामाजिक भान आणि सहकार्याची भावना निर्माण करणे. ही मुल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जातो.
Powered By Sangraha 9.0